महाभारत – संघर्ष आणि समन्वय – रवींद्र गोडबोले
Rs 600/-
एकूण १० प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकाची सुरुवात “महाभारत का उद्भवले?” या प्रश्नापासूनच होते. “पांडवांचा राज्यावर हक्क होता का?”, “राजा कोण हे ठरविण्याचा अधिकार कोणा कोणाला होता?”, या प्रसंगी सत्यवती व भीष्म यांचे वागणे, पुढे दुर्योधनाचे व धृतराष्ट्राचे वागणे, यातील बारकावे आपल्याला उलगडत जातात.
More info →
