भीष्म प्रतिज्ञा

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat

सुमारे एक लक्ष श्लोक असलेले महाभारत हे  केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे आर्ष महाकाव्य  आहे. “यदिहास्ति  तद्न्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित” म्हणजे यात जे आहे ते सर्वत्र आहे,  पण यात जे नाही ते इतर कोठेच नाही अशी याची ख्याती …

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat Read More
गंगा

व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात

महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते.  आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की,  शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला  एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू.  यातील देवापि हा  थोरला …

व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात Read More