महाभारत

बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराचे गोपुर

बेलूरचे चेन्नकेशव मंदिर Chennakeshav Belur

बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर हे आम्ही आजवर पाहिलेल्या मंदिरातील सर्वोत्कृष्ट मंदिर. हे होयसळ वास्तुकलेचे प्रतीक आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्य भागावर असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत. यात रामायण, महाभारत व विविध पुराणातील कथा दर्शविणाऱ्या मूर्त्यांची रेलचेल आहे. पण …

बेलूरचे चेन्नकेशव मंदिर Chennakeshav Belur Read More
भीष्म प्रतिज्ञा

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat

सुमारे एक लक्ष श्लोक असलेले महाभारत हे  केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे आर्ष महाकाव्य  आहे. “यदिहास्ति  तद्न्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित” म्हणजे यात जे आहे ते सर्वत्र आहे,  पण यात जे नाही ते इतर कोठेच नाही अशी याची ख्याती …

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat Read More

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ?

हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते …

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ? Read More

अंबा – शिखंडी : बादरायण संबंध

 अंबेचा सूडाग्नी  भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली.  तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे  पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला.  भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला …

अंबा – शिखंडी : बादरायण संबंध Read More
Bhishma Parakram

स्वयंवरातील भीष्मपराक्रम

दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार …

स्वयंवरातील भीष्मपराक्रम Read More

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा)

गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला  घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला.  सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले.  राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला.  त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला.  अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली.  …

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा) Read More
गंगा

व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात

महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते.  आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की,  शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला  एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू.  यातील देवापि हा  थोरला …

व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात Read More
Birth of Maharshi Vyas

महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas

Birth of Maharshi Vyas – महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात …

महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas Read More
Critical Edition of Mahabharat

महाभारताचे शुद्धीकरण व BORI – Critical Edition of Mahabharat

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ? What is meant by Critical Edition of Mahabharat? महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट …

महाभारताचे शुद्धीकरण व BORI – Critical Edition of Mahabharat Read More
जनमेजयाचे सर्पसत्र

जनमेजयाचे सर्पसत्र कि नाग वंशियांचे हत्याकांड ?

महाभारत कथेत पडलेली भर अभ्यासायची असेल तर सुरुवातीपासूनच ते चिकित्सकपणे अभ्यासायला हवे. त्यातील रूपके , उपकथानके यांची त्यात भर पडत गेली, हे आपल्याला थोड्याश्या चिकित्सक नजरेने पाहताच लक्षात येते.   यासाठी आपण महाभारताच्या सुरुवातीचे कथानक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कि …

जनमेजयाचे सर्पसत्र कि नाग वंशियांचे हत्याकांड ? Read More